A2Z सभी खबर सभी जिले की

विकास कामांमधून समृध्द नगर ची निर्मिती करू – खा.डॉ.सुजय विखे पाटील

Screenshot 2024 1116 172424
वंदे भारत टीव्ही न्यूज करिता शहाजी दिघे 9420805277

अहिल्यानगर – आमदार संग्राम जगताप व मी शहर विकासाची संकल्पना हाती घेऊन मुहूर्तमेढ रोवली आणि विकासाच्या योजना यशस्वीपणे राबवल्या.या पुढील काळात चांगले काम उभे करू आणि समृद्ध नगरची निर्मिती करू.विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती पूर्णपणे सज्ज आहे.ते महायुतीचे उमेदवार असले तरी ते माझे मित्र आहेत.नगर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप ५० हजार मतांनी विजयी होतील.त्यांनी माझ्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले काम केले असल्यामुळे मला कठीण परिस्थितीत देखील ३५ हजार मतांचे मताधिक्य दिले होते.आता तर चांगले वातावरण आहे.शहरात ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले जाते.त्यांनी केलेल्या विकास कामावर नगरकरांनी विश्वास ठेवला असल्याचे प्रतिपादन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!